Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
Vinod Tawde : आज सकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये (Vivanta Hotel) बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे
Atulbaba Bhosale : कराड दक्षिणमधील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कराड दक्षिणच्या शाश्वत
Ashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे.
Bapusaheb Pathare : रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या पुढाकाराने रविवारी (ता. 17) प्रशांत (लुकस) केदारी यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
संजना जाधव यांनी मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.