लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे.
महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.
सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर आहे.