- Home »
- Maharashtra Elections
Maharashtra Elections
आमदार सुनील शेळकेंना PM मोदींचे आशीर्वाद; निवडणुकीत विजयाचा विश्वास..
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.
विधानसभेत जाण्यासाठी आशीर्वाद द्या; विकासाची ग्वाही देत वळसे पाटलांची साद..
Dilip Walse Patil Speech : ‘लोकसभा निवडणुकीत तुम्हाला फसवलं गेलं. कुणीतरी सांगितलं चारसौ पार कशासाठी पाहिजे तर आरक्षण हिरावून घेण्यासाठी असा चुकीचा प्रचार केला. पण मी सांगतो तुमचं आरक्षण कुणीच काढून घेऊ शकत नाही. आपल्याला मतदारसंघातील अनेक मार्गी लावायचे आहेत. यासाठी तुम्ही मला विधानसभेत निवडून जाण्यासाठी आशीर्वाद द्या’, असं आवाहन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार […]
साखर कारखाना, दूध संघ अन् पाणी.. तानाजी सावंतांनी भविष्यातील प्रोजेक्टच मांडला
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
“..अन् आता तेच मला रिटायर करायला निघालेत”; दाखला देत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर
शरद पवारांनी काही जु्न्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत काम केलं. मी देखील काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
तानाजी सावंतांचा संवाद दौरा; प्रचारातून दिला विकासाचा शब्द
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
“आमदार खोपडेंचा मुलगाच बेरोजगार, हेच भाजपचं अपयश”; पेठेंनी सांगितलं तिकीटाचं कारण
मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे',असे दुनेश्वर पेठे म्हणाले.
“आता २०१९ पुन्हा नाहीच, २३ तारखेला मी..” कर्डिलेंना फुल कॉन्फिडन्स!
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
“साखरसम्राटांची पोळी आता भाजणार नाही, आम्ही कुणालाही..”, हर्षदाताई संतापल्याच
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
बंडोबा रडारवर ! तब्बल १६ बंडखोर उमेदवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच (Maharashtra Elections) पक्षांत बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून एकतर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढणारे अनेक उमेदवार रिंगणार उतरले आहेत. काँग्रेसही याला (Congress Party) अपवाद नाही. बंडखोरीची लागण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरीची दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून […]
“मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय..” शरद पवारांची जोरदार फटकेबाजी
मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
