- Home »
- Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon Session
Video : टकले पडळकरांचा मावस भाऊ तर, देशमुख…; आव्हाड-पडळकरांच्या राडा अहवालात काय काय?
या प्रकरणाचा अहवाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्यात आला होता. या अहवालात नेमकं काय आहे याचा खुलासा नार्वेकर यांनी केला.
हाणामारीचा इफेक्ट! विधानभवनात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना NO ENTRY, विशेष परवानगीची अट
विधानभवनात कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष परवानगी घेतल्यानंतर या मंडळींना प्रवेश मिळणार आहे.
“दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल”, एकनाथ शिंदेंच्या इशारा कुणाला
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
“‘त्या’ लोकांचे विचार ठेचून काढणार, महाराष्ट्रात..” आ. संग्राम जगतापांनी काय सांगितलं?
धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
Video : “शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू नका, गोंधळ घालू नका”, अजितदादांनी विरोधकांना खडसावलं
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मराठी, शेतकरी कर्जमाफी अन् शक्तीपीठ, विरोधकांचा अजेंडा ठरला; दानवेंचं फडणवीसांना पत्र
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
गुजरातचा अधिकारी, महाराष्ट्रात 640 एकर जमीन खरेदी; संतापलेल्या वडेट्टीवारांनी सरकारला फोडला घाम
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
Video : अजितदादांचा मूड बदलला! वडेट्टीवारांंसाठी खास शायरी अन् खळखळून हसलं सभागृह…
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.
मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
मोदी पुन्हा PM झाले; पहिले जयंतराव जयंतराव अन् अचानक शिंदे म्हणाले ‘चादरवाले’ आले
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
