या प्रकरणाचा अहवाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्यात आला होता. या अहवालात नेमकं काय आहे याचा खुलासा नार्वेकर यांनी केला.
विधानभवनात कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष परवानगी घेतल्यानंतर या मंडळींना प्रवेश मिळणार आहे.
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.