- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळेंनी महत्वाची भूमिका बजावली : अशोकराव रोहमारे
Ashutosh Kale : उन्हाळ्यात कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते त्या
एमटीडीसी रिसॉर्टच्या इमारती बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव; दानवेंचे खळबळनजनक आरोप
Ambadas Danve : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेला कवडीमोल दरात भूखंड दिल्याचे प्रकरण ताजे असतानात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसरा (Ambadas Danve) गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. दानवे यांनी नुसते […]
आमदार प्राजक्त तनपुरे मैदानात! मतदारसंघात विकासकामांचा धडाका…
राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.
आज गुन्हेगार म्हणून वापरला गेला..उद्या सामान्य माणसाचं काय? आंबेडकरांना वेगळाच संशय
आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? जीव धोक्यात घातला अन् चालवली गोळी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.
शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका : आता ब्राह्मणांसाठीही आर्थिक विकास महामंडळ
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आलीय. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र हादरला! स्विफ्ट कार अन् कंटेनरच्या धडकेत चौघे जागीच ठार; कारचा चक्काचूर
रविवारी अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले.
पुण्यात नव्याने उभारणाऱ्या विमानतळाचं नाव फडणवीसांनी केलं जाहीर; गडकरींचाही शब्द
पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं.
“काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा” : PM मोदी
ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर वार केले.
Video : हरिनामाचा जप करा म्हणजे चांगलं काम….; भाजप नेत्यानं इतिहास काढत पवारांना खोचक सल्ला
जवळपास 50 ते 60 वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. मात्र, त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं.