बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
Anjali Damania Press : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू झाली असून, भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात सध्या
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो. चांगली ऑफर मिळत असेल तर, सावंत भाजपशी घरोबा करू शकतात असे अंधारेंनी म्हटले […]
उपमुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवावर शरद पवारांनी पहिल्यांदाच आपण गाफिल राहिल्याचे कबुली दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीदरम्यान पवारांनी ही कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पवारांनी संघाच्या कामाचे कौतुकही केले. ‘आता तर शक्य नाही पण कॉलेजमध्येही अंमली […]
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखालील लेखावर जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे.
नाशिक : मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असून, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला […]
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एखप्रकारे बंडाचे संकेत […]
मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.