या काळात ताशी 65 ते 100 किमी एवढ्या प्रचंड वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
राज्यभरात दिवाळी सण उत्हाता साजरा होत आहे. काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी झाल्याने अनेक नुकसान झालं असताना आज पुन्हा पाऊस आला आहे.
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर (Maharashtra Rain) अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज (31 ऑगस्ट) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Update) जारी […]
Maharashtra Rain Alert : गेल्या आठवड्यात राज्यात (Maharashtra Rain) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान नोंदवले (Rain Alert) गेले. काही दिवस विश्रांती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Rain Update)इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तसेच मध्यप्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या […]
हवामान विभागाने आज पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आज विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.