सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र सूर्याचा दाह कायम राहणार असून, त्यात काही अंशांची
भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र, मध्य
फक्त विदर्भच नाही तर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नंदुरबार या भागांमध्येही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईत ३७.२
अवकाळी पावसामुळे मात्र कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल झाला आहे. मुंबईत तापमानात वाढ झाली आहे.