- Home »
- Maharashtra Weather
Maharashtra Weather
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट असलेल्या या पावसाळी काळात नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
राज्याला वादळी पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; छत्री घेऊनच बाहेर पडा
सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
देशात अनेक भागांत पावसाचं थैमान, ‘या’ ७ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी
पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल
पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे! गारपीट अन् वादळी पावसासह ‘शक्ती’ चक्रीवादळ… हवामान विभाग काय सांगतो?
Maharashtra Weather Update Today 14 May Rain Alert : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने (Weather Update) जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात वादळी पावसाची शक्यता (Rain Alert) कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितली आहे. तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Maharashtra Weather) दक्षतेसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला काही. कालही […]
गुडन्यूज! अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल; महाराष्ट्रात कधी आगमन, वाचा सविस्तर..
दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून आजच दाखल झाल्याची माहिती आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दाखल झाला आहे.
यावर्षी वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार; वाचा, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण
राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! मराठवाडा अन् विदर्भात धो धो कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे.
उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंद्रपूर ठरलं जगातील सर्वात उष्ण शहर; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य ओकतोय आग; पुढील चार दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.