- Home »
- maharashtra
maharashtra
अक्षय शिंदे एन्काउंटर : जयंत पाटलांनी गंभीर सवाल करत सरकारला घेरलं..
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी आज धाराशिव, बीड बंद; संघटना आक्रमक
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
काँग्रेसने ओबीसींना कधीच पुढे जाऊ दिले नाही, मोदींचा गंभीर आरोप; मविआवरही साधला निशाणा
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]
देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
भीषण अपघात! एसटी बस अन् ट्रकच्या धडकेत सहा ठार; 14 जण जखमी
जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे एसटी बस आणिम मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.
गडकरींना PM पदाची ऑफर? राऊत म्हणतात, “गडकरींच्या वक्तव्यात काही…”
नितीन गडकरींच्या वक्तव्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“भाजप मोठा पक्ष, तडजोडही त्यांनाच करावी लागणार”; शिंदे गटाच्या आमदारानं वाढवला दबाव..
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
Dhule Accident : पिकअप अन् ईकोचा अपघात, वाहनाचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार
Dhule Accident : राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने (Dhule Accident) वाढत चालले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू आहे. भरधाव वेगातील (Road Accident) वाहनांमुळेच अपघात होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आताही असाच भीषण अपघात धुळे जिल्ह्यात (Dhule News) घडला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडी यांची समोरासमोर […]
उद्योग विभागात भ्रष्टाचार, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात अन् तामिळनाडूत; काँग्रेस नेत्याचा संताप
Prithviraj Chavan Criticized Mahayuti Government : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही, असा […]
फडणवीसांच्या मागणीला केंद्राचा ग्रीन सिग्नल; कांदा निर्यातशुल्कात कपात, सोयाबीनचीही खरेदी होणार
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केले आहे. कांद्यावरील निर्यातमूल्यही हटवण्यात आले आहे.
