Rohit Pawar यांनी देखील सरकारवर राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्यावरून टीका केली आहे.
Rohit Pawar On Manisha Kayande : आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कांयदे
Sharad Pawar On Theckeray Melava : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरुन राज्य
Pratap Sarnaik : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200
Salil Deshmukh : ज्या पध्दतीने अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक
Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) ओळखपत्रावरून अर्थात पासेवरून अशोकस्तंभ (Ashoka Pillars) हटवण्यात आला.