- Home »
- maharashtra
maharashtra
कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला; शिरूर तालुक्यात खळबळ
Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू आहे. यातच आता शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा
पुढच्या पिढीला हिरवागार महाराष्ट्र देणार की काँक्रीटचं जंगल? पर्यावरण दिनी राज ठाकरेंचा थेट सवाल
केवळ झाडं लावण्याच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन पर्यावरणाकडे पाहण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.
पावसाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम? केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाचे संकेत
मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीलाही अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलास; कर्ज माफीचा शासन निर्णय जारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer Loan Waiver : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर
पुणे-शिरुर उड्डाणपुल फक्त शिक्रापूरपर्यंतच; फक्त पैसे कमावण्यासाठी ठेकेदार अन्… पाचंगेंचा गंभीर आरोप
Sanjay Pachange on Expansion of Pune-Shirur Highway हा आदेश लोकांची फसवणूक करणारा आहे. असा आरोप संजय पाचंगे यांनी का केला?
केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पुढे सरकेल.
लाडक्या बहिणींना धक्का; तब्बल 80 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 1500 रुपये
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे
सरकारने मान्य केल्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या; अडीच तासांच्या चर्चेनंतर उपोषण स्थगित
सूचना मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी ग्रहण करून जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारेच निर्णय घेऊ; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे आश्वासन
मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं