- Home »
- maharashtra
maharashtra
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
आपणांमार्फत शासन स्तरावर योजना राबविण्याबाबत विचार व्हावा अशी विनंती पाचपुते यांनी केली होती.
गरज असेल तरच दुपारी 12 नंतर घराबाहेर पडा; हवामान विभागाने का केलं असं आवाहन?
नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याच्या हवामान विभागाच्या सूचना.
आज ए दोस्ती हम नही तोडेंगे, उद्या जा बेवफा जा, रोहित पवारांचा भाजपच्या मित्रपक्षांना सूचक इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सडेतोड पोस्टमुळे हा वाद अधिक चिघळला आहे.
धर्म मानत नाहीत, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा; वारकरी संप्रदायासंबंधीचा वाद तापला
वारकरी संप्रदायाशी त्यांचा थेट संबंध फारसा नाही. फडणवीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी स्वतः अनेक वेळा काबुल केलं आहे की ते धर्म मानत नाहीत.
समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात घुसखोरीचा आरोप; शरद पवार विरुद्ध भाजप, वारकरी संप्रदाय आक्रमक
पवारांवर जोरदार टीका करत म्हटले की, वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्यांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे.
‘पारू’च्या जोडीची आता पाकिस्तानात ‘स्पायगिरी’! भरत दाभोळकरांच्या अनोख्या नाटकात विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक
इंग्लिश, हिंदी, गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.
फटके मारायचे असतील तर मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना मारा, जैन मुनी निलेशचंद्र यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. मनोज जरांगे विरुद्ध जैन मुनी वाद चांगलाच चिघळलाय.
तीन वेळा बदलला जबाब; भिगवण प्रकरणात तरुणीकडून जहीर शेखविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 17 फेब्रुवारी रोजी ती आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना तिचं अपहरण करण्यात आलं.
प्रत्येक घरात पाच बंदुका असाव्यात, टी. राजा सिंह यांच्या वक्तव्याने खळबळ; मदरसे आणि सुरक्षेवर वादग्रस्त भूमिका
राजा सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, महाराष्ट्रातील मदरशांमध्ये देशविघातक शिक्षण दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवारांभोवती नव्या वादाचा भोवरा; पत्र परत घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं
ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं.