- Home »
- Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु असून नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलीयं.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
एक हाती सत्ता असताना नागरिकांना केवळ आश्वासनं दिली, समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले नाही. - सुप्रिया सुळे
आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शाहांचे CM पदाबाबत मोठं विधान
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.
विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र
सर्वांगीण विकास साधणार; मांजरीत पदयात्रेतून बापुसाहेब पठारेंचं आश्वासन
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.
Assembly Election : महिलांना महिन्याला 3 हजार अन् मोफत बस; काँग्रेसकडून पाच मोठ्या घोषणा
राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार आणि मोफत बस देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
अमरावतीतील तीर्थस्थानांचा चेहरा-मोहरा बदलणार; यशोमती ठाकूर यांची ग्वाही
मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याने नागरिकांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला.
Dhangar reservation: धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.
पुण्यात मविआची शिष्टाई अयशस्वी, पर्वती, शिवाजीनगर अन् कसब्यात बंडखोरी कायम…
कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
…अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई करणार; उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना कडक इशारा
बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
