- Home »
- Mahavitaran
Mahavitaran
स्मार्ट मीटरमध्ये खरचं कॅमेरा आहे का? महावितरणाचा थेट कारवाईचा इशारा
Electricities smart meters मध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा आरोप करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थकबाकीवरून मीटर काढायला आल्यास चोर समजून प्रसाद देणार…, मनसेचा महावितरणला इशारा
MNS On Mahavitaran : शहरात वीज बिलाच्या थकबाकीवरून वीज मीटर काढून नेण्याच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 योजनेमध्ये 100 कोटींचा घोटाळा; महावितरणची मोठी आर्थिक फसवणूक उघड
राज्याच्या महावितरण विभागात 100 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत हा गंभीर प्रकार उघड.
Nilesh Lanke : ग्रामीण भागात ‘बिबट्या’च्या भीतीचे सावट…, लंकेंची महावितरणकडे महत्त्वाची मागणी
Nilesh Lanke : जिल्ह्यातील नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढत
VIDEO: पवार गटाच्या नेत्याची ‘दादागिरी’; थेट अभियंत्याला शिविगाळ करत बूट काढला
Balasaheb Nahata : तसेच अधिकाऱ्याला शिविगाळ केलीय. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील महावितरण कार्यालयात गुरुवारी हा प्रकार घडला आहे.
Breaking! महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका, मेस्मा लागू
राज्यातील महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारला आहे.
अदानी पॉवरला वीज वितरण परवाने देऊ नका, महावितरणच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू नका : राजेश शर्मा
वीज वितरण क्षेत्रात अदानीला परवानगी देल्याने महावितरणच्या अस्तित्वालाच धोका पोहचेल व जनतेलाही महाग वीज खरेदी करावी लागेल
विजेचा खेळखंडोबा! बत्ती गुल झाल्याने नगरकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना….
राष्ट्रवादीच्यावतीने महावितरणच्या अधीक्षक कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मेणबत्या लावून जाब विचारण्यात आला
खूशखबर! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याची माहिती दिली.
वीजबिल थकबाकीदारांना सरकारचा मोठा दिलासा! 1 सप्टेंबरपासून ‘अभय योजना’ लागू…
वीजबिल थकबाकीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला असून येत्या 1 सप्टेंबरपासून 'अभय योजना' लागू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.