Raj Thackeray यांनी कबुतरखाने आणि मांसविक्रीवरून महानगरपालिका सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे.
कबुतरखान्याजवळ झालेलं आंदोलन चुकीचंच होतं. या आंदोलनात बाहेरचे लोक घुसले होते, असा दावा मंत्री लोढा यांनी केला.
pigeon house अचानक बंद करणे योग्य नाही. तसेच वेळ पडली तर यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील 70 आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
मंगलप्रभात लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]