हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहे.
Manipur violence Attack On 3 ministers And 6 MLA House : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जात (Manipur violence) असल्याचं दिसतंय. जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर काही तासांनंतर पुन्हा राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केलाय. यानंतर राज्य सरकारने (House Burnt Of CM Son In Law) […]
मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्यात इंटरनेट ठप्प आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
न्हा एकदा मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर महिलेची 8 वर्षांच्या मुलीसह 10 जण जखमी झाले आहेत.
मणिपूरचा इतिहास समजून घ्या', या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, काल अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली होती.
मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे.