Ulhas Bapat On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात. तसा अध्यादेशही काढला. त्यानंतर मराठा बांधवांनी गुलालाची उधळण केली. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. दरम्यान, या निर्णयावर […]
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Nana Patole : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. हा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध करायला सुरूवात केली. केली. यावर आता ओबीसी नेते प्रकाश […]
मुंबई : मागील साडेचार महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर संपला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र (Kunbi) मिळणार अशी ‘अधिसूचना’ स्वीकारत जरांगेंनी गुलाल उधळला. यानंतर शिंदेंच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकारने आरक्षणात मारलेल्या आपण आरक्षणातील सगळ्या खुट्या उपटून टाकल्या […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Sadaverte) यांनी थेट मनोज जरांगे-पाटील […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा ‘अध्यादेश’ स्वीकारत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. यानंतर शिंदे यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही जरांगे पाटलांनी केली. आता आजापासूनच सर्व समाज नवी मुंबईतून मागे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले […]
मुंबई : लाखो मराठा समाजबांधवांसह मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला अंशतः यश आले आहे. त्यांनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) केलेल्या दहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र अद्यापही त्यांचा पाच मागण्यांबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. याबाबत नेमका कधी आणि काय निर्णय होणार […]
मुंबई : मराठा समाजातील ज्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज रात्री काढा, अन्यथा उद्या (27 जानेवारी) मुंबईत आझाद मैदानावर धडक देणारच, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला आहे. नवी मुंबईमध्ये शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी […]