- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
‘सरकारला सद्बुद्धी दे’ तुळजाभवानीच्या साक्षीने जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल; प्रमाणपत्रे रद्द करत असल्याचा आरोप
राज्य सरकारवर मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना देवीकडे केली.
एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले
Manoj Jarange On Eknath Shinde : राज्यात कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी
जरांगे पाटलांना सरकारच्या निर्णयांचा अहवाल देणार, प्रत्यक्ष भेटही घेणार – मंत्री विखे पाटील
त्यांची भेट घेऊन समाधान करेल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.
… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल
मनोज जरांगे पाटील यांना धमकी आल्यानंतर विलास घुले खुन प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा याने ढवळून निघालं आहे.
विलास घुले प्रकरण, परळीवाल्यांचे ऐकून खोटे आरोप करु नका; जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Manoj Jarange On Vilas Ghule Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय
नसरापूर प्रकरणात न्याय आता संतोष देशमुखांच्या आरोपींना शिक्षा द्या
Manoj Jarange On Nasarpur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने
आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांबाबत जरांगेंचे असणारे गैरसमज भेट घेऊन दूर करणार…मंत्री विखे
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही.
30 मे रोजी अंतरवालीला येऊ नका; पण सरकारने आडमूठी भूमिका घेतली तर… जरांगेंनी आंदोलन पुढं ढकललं?
मनोज जरांगे म्हणाले, सातारा संस्थान गॅझिटरचा जीआर सरकारने काढला आहे. त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. त्यासाठी आदेशाची गरज आहे.
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सातारा गॅझेट वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
मराठा समाजासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधक आणि आंदोलकांच्या आरोपांना उत्तर दिले.