- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात; 30 मे पासून आंतरवालीत आमरण उपोषण
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
तुझा हात वेगळा, पाय वेगळा झालेला असेल, कराड गँगच्या धमकीवर जरांगे यांचा पलटवार
गोळ्या घालायचं लांब राहिलं, तू फक्त मला बघून जा असं थेट आव्हानच जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
फटके मारायचे असतील तर मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना मारा, जैन मुनी निलेशचंद्र यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. मनोज जरांगे विरुद्ध जैन मुनी वाद चांगलाच चिघळलाय.
पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप
राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे.
उद्या महानगरपालिकांसाठी मतदान; जरांगे पाटलांचा कुणाल पाठिंबा? भूमिका केली जाहीर
मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुलगा मराठा म्हणून कारवाई नाही का?, जरांगे पाटलांनी दिल्लीत जाऊन घेतली शौर्यच्या कुटुंबाची भेट
महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Video : धनंजय मुंडेंच्या पलटवारानंतर जरांगे पुराव्यांसह मैदानात, मुंडेंची थेट रेकॉर्डिंगच ऐकवली
मनोज जरांगे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. त्यानंतर त्यांनी आता रेकॉर्डिंगच ऐकवली.
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; जरांगेंचे गंभीर आरोप; काय-काय ठरलेलं सगळं सांगितलं
Manoj Jarange Patil : मराठा समालाजा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात 2.5 कोटी रुपयांची डील
अजित पवारांनी सावध रहावं अन्यथा…., छगन भुजबळांचं नाव घेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
या लोकांचा उद्देश ओबीसी समाजाचे कल्याण नसून, मराठा-ओबीसी समाजात तणाव निर्माण करून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा आहे.
तोपर्यंत नोकर भरती करु नका, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
Jarange Patil : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी