- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
यांची गोची करा, राजकीय सभेला जाऊ नका, जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून आरक्षणासाठी
‘फक्त पाच उमेदवार उभे करुन दाखवा’, लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना थेट आव्हान
आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा.
तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका, आरक्षण दिलं नाहीतर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे
फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार विरोधात बोलणार नाहीत; जरांगे पाटील असं का म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
मराठवाड्यात राजकीय भूकंप! धनंजय मुंडेंनी भल्या पहाटे घेतली जरांगेंची भेट; दोघांत काय चर्चा?
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा अन् माझ्यासमोर लढा; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
जरांगेंना पेट्या द्यायच्या अन् स्वत:ची खुर्ची पक्की करायची, नवनाथ वाघमारेंचा सत्तारांवर आरोप
जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगेंची फोनवर चर्चा; सत्तारांच्या भेटीनंतर नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
“फडणवीस खुनशी, जादूही करतात”; मनोज जरांगे पाटलांचा घणाघात
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
मनोज जरांगेंचा सावध पवित्रा; फडणवीसांना गाफील ठेऊन आखणार निवडणुकीची रणनीती..
आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.
