- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
तुमचं राजकारण तिकडचं जळू द्या, शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला तर…; जरांगेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, मनोज जरांगेंचा दावा…
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपणार; लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपलेलं दिसणार असल्याचं मोठं विधानस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय.
“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे.
‘मला हलक्यात घेवू नका, तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार’, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange On Devendra Fadnavis : फडणवीस तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात मोठा फटका 2024 ला तुम्हांला बसणार असा इशारा मराठा आरक्षणाची
जरांगेंच्या विधानात तथ्य, मराठा आरक्षणात फडणवीसांचाच अडथळा…; नाना पटोलेंचा आरोप
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे, या मनोज जरांगे पाटलांच्या विधानात तथ्य असल्याचं पटोले म्हणाले.
फडणवीसांनीच आरक्षण रोखले, आता पश्चातापाची वेळ, तरीही…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? - मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी फडणवीसांचा अडथळा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
