- Home »
- Marathwada
Marathwada
शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
नांदेड, सोलापूर, लातूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात आजपासून (17 मार्च) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्येचं भयान वास्तव गडद; ११ महिन्यात मराठवाडा अन् विदर्भात आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर
विदर्भात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठवाड्याला अतिवृष्टीचा चटका! विद्यापीठाच्या विद्या परिषदेने महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव फेटाळला
विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात पार पडली.
राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा पाऊस! मुंबईसह मराठवाडा, उ. महाराष्ट्राला येलो अलर्ट
IMD Rain Forecast पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबई मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘आपुलकीची दिवाळी’… मोहिमेतून अमोल बालवडकरांची 15 हजार कुटुंबांना भेट
‘आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी’ हा सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
Video : सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणा केली 31 हजार कोटींची… पण, सत्य काय? वाचा सविस्तर
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच भळभळत वास्तव; वाचा, ‘नॅशनल गुन्हे नोंद ब्युरोचा धक्कादायक अहवाल
शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.