पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.
Marathwada Rain Update : मराठवाडा विभागात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचे प्रचंड
Heavy rainfall हवामान विभागाकडून 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.
Vishwas Patil Shows Marathwada British Era Records : मराठवाडा आणि महाराष्ट्रातील मराठा (Maratha) समाजाच्या मागासवर्गीय आरक्षणासाठीचा लढा सध्या तीव्र होत असताना, याच पार्श्वभूमीवर लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी (Vishwas Patil) ब्रिटिशकालीन आकडेवारीचा ठोस आधार समोर ठेवला आहे. ब्रिटिश सरकारने 1870 ते 1910 या काळात शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली जाती-धर्मांची जनगणना (Kunbi) […]
Bachhu Kadu यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण दिले.