- Home »
- Marathwada
Marathwada
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, तब्बल ६८ मंडळांत अतिवृष्टी
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा झाला अतिरेक! तब्बल 104 जणांचा घेतला बळी, वाचा सविस्तर अहवाल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
नुकसानग्रस्तांना लवकर मदत नाही मिळाली तर आम्ही मंत्र्यांना… शशिकांत शिंदे यांचा थेट इशारा
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.
मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
शेतकरी, व्यावसायिकांची संपूर्ण कर्जमाफी हवीच; सरकारला शरद पवारांच्या ‘या’ पाच सूचना
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कामगारांना मदत करा
Marathwada Rain Update : मराठवाडा विभागात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचे प्रचंड
चिंता वाढली! 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला अतिवृष्टीचा इशारा
Heavy rainfall हवामान विभागाकडून 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे; राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा अतिरेक काही थांबेना; कोकणासह मराठवाड्यात जोर कायम, उरलं-सुरलं वाहून जाण्याची भीती
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.