- Home »
- Mumbai Rain
Mumbai Rain
आज मुसळधार! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी, हवामानाचा अंदाज काय?
आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सावधान! पुणे, सातारा अन् रायगडला रेड अलर्ट, ‘या’ सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; आज मुसळधार
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; सलून चालकाला जाग आल्याने शेकडोजणांचे वाचले प्राण
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत कोसळली. अेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाकडून अतिमुसळधारचा अंदाज, वाचा कुठं कोणता अलर्ट?
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Rain Alert: पावसाचा हाहाकार! 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या ताजे अपडेट
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; वाहतूक अर्धा तास उशीरानं
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ आली.
पुढचे 24 तास महत्वाचे; पावसाचा जोर वाढणार, मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार कोसळणार
पावसाचा जोर वाढत असून आजही राज्यात अेक भागांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात रेड अलर्ड सांगतला आहे.
दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली; कोकण रेल्वे 13 तासापासून ठप्प; प्रवासी अडकून पडले
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस; रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, ‘Mlc’ मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी फेटाळली
आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
मुंबईत पाऊस ओसरला; लोकल सेवा सुरळीत, ‘या’ मार्गावरील रेल्वे गाड्या झाल्या सुरू
पावसाने मुंबईत दोन दिवसांपासून थैमान घातलं असल्याने अनेक ठिकाणी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. आता उघड झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.