Namdev Shastri Maharaj यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांचं किर्तन देखील रद्द करण्यात आलं आहे.
Anjali Damania बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे.
धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले.