- Home »
- NCP
NCP
राष्ट्रवादीच्या 39 पैकी 30 आमदारांचा ‘शून्य’ उपयोग : अजितदादांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 39 पैकी 26 आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले.
जयंत पाटलांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, राजीनामाच्या वक्तव्यावर कोल्हेंचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” : युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे फिल्डिंग
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण काही महिनेच प्रदेशाध्यक्ष असणार आहोत असं वक्तव्य केलं आहे.
‘विश्रांती घ्या म्हणणाऱ्यांनाच पवार साहेबांनी विश्रांती दिली…’, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा
लोकसभा हा फक्त ट्रेलर होता. येणारी विधानसभा पिक्चर असेल. त्यावेळी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हद्दपार होतील - रोहित पवार
NDA सरकार 5 वर्ष टिकेल, मंत्रिपदावरून मतभेद नाहीत, येत्या जुलैपर्यंत… ; अजितदादा स्पष्टच बोलले
पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार
विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली !
छगन भुजबळ : महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे हे मान्य आहेत. ते बिग ब्रदर आहेत. पण आमचेही चाळीस आमदार आहेत. शिंदें एेवढ्या जागा आम्हा हव्यात.
‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक
अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) कृतज्ञता व्यक्त केली.
ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले
छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
पराभवची जबाबदारी सर्वांचीच, दिल्लीत कोणतीही लाचारी पत्करली नाही…; तटकरे स्पष्टच बोलले
आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही, आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.