- Home »
- NCP
NCP
भाजपला बहुमत मिळालं नाही तर पाठिंबा देणार का? शरद पवारांच्या उत्तरानं पिक्चर क्लिअर..
लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल याचं उत्तर शरद पवारांनी दिलं.
Lok Sabha Election: काहींना मतदानापासून रोखले, बीड, बारामतीमध्ये बोगस मतदान झाले; शरद पवारांचा गंभीर आरोप
पवार म्हणाले पंतप्रधानपदाचा चेहार कुणीही असू शकतो. चेहरा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा पंतप्रधानपदाचा चेहरा नसताना निवडणूक झाली आहे.
CM पदासाठी राऊतांचा शिंदेंच्या नावाला विरोध होता; उन्मेश पाटलांचा आरोप
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
महाराष्ट्रात भाजपला धक्का की बोनस? इतिहासातल्या ‘या’ गोष्टी सांगतात तरी काय..
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
Vedio : अन् माझा संयम सुटला; मोदींच्या सभेत पवारांच्या नावे घोषणा देणाऱ्या युवकाने सांगितली ‘अंदर की बात’
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल
Sharad Pawar यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.
Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
‘…तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू’, जयंत पाटलांचं मोठं विधान
आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले.
अजितदादांना महायुतीत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
