- Home »
- NCP
NCP
उशिरा का होईना बहीण आठवली; ‘लाडकी बहीण योजने’वरुन सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खडसेंवर पलटवार
मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलायं.
Assembly Election : कुणी मोठा अन् छोटा भाऊ नाही; मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
महाविकास आघाडीबरोबर काही छोटे पक्ष, नेतेही बरोबर आहेत. त्यांना कोणी आणि किती जागा द्यायचे हे निश्चित झाले आहे.
नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?
इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत.
Video : आजकाल तो रोहित पवार…; एकेरी उल्लेख करत शिरसाटांनी सोडला टीकेचा बाण
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
Video : भाजपची साथ सोडा अन् आमच्यासोबत या!; ‘वंचित’ ची अजितदादांना खुली ऑफर
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
मोठी बातमी : अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं; विश्वासू साथीदारानं दिलेल्या सल्ल्यानं खळबळ
मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
निवडणुकीआधीच कारवाईचे फटाके; नगरमधील ‘या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
लोकसभेला दोन पावले मागे आलो पण विधानसभेला..,; शरद पवारांच्या विधानाने खळबळ
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यातील आठ जागांचा तिढा सुटला? महायुतीला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा डाव
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.