- Home »
- Operation Sindoor
Operation Sindoor
Operation Sindoor : 1 मिनिट 40 सेकंदांचा व्हिडिओ; दोन महिला अधिकारी अन् तीन संदेश
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, आम्ही स्वागत करतो; इम्तियाज जलील पाकिस्तानवर भडकले
Imtiaz Jaleel : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) मोठी कारवाई करत पाकिस्तानवर हवाई
Operation Sindoor : अखेर पहलगामचा बदला घेतला, पण भारतानं माणुसकीही जपली…वाचा कसं?
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताचा मोठा निर्णय, धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामने रद्द होणार?
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मोठी कारवाई करत हवाई हल्ला करत बदला घेतला आहे.
Operation Sindoor : ‘मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं…’, मोदींच्या कुंडलीत नेमकं काय लपलंय?
PM Modi On Operation Sindoor India Attack Pakistan : भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याचं जगभरात भारताचे कौतुक होतंय. भारताने दहशतवादाबाबतचे आपले धोरण (Operation Sindoor) जगासमोर मांडले आहे. 7 मे च्या मध्यरात्री संपूर्ण देश शांत झोपला होता, तेव्हा मोदी सैन्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून (India Attack On […]
Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
Operation Sindoor : तात्काळ कर्तव्यावर हजर व्हा, गृहमंत्रालायचे आदेश, निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द…
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 21 अड्डे उद्ध्वस्त, ‘ऑपरेशन सिंदूर’चे फोटो समोर…
Video : भारताकडून ऑपरेशन सिंदूर; पाकिस्तानी अँकरला कोसळलं रडू, व्हिडिओ व्हायरल
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या
भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं? ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा उद्देश जाणून घ्याच!
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
