आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मोठी कारवाई करत हवाई हल्ला करत बदला घेतला आहे.
PM Modi On Operation Sindoor India Attack Pakistan : भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याचं जगभरात भारताचे कौतुक होतंय. भारताने दहशतवादाबाबतचे आपले धोरण (Operation Sindoor) जगासमोर मांडले आहे. 7 मे च्या मध्यरात्री संपूर्ण देश शांत झोपला होता, तेव्हा मोदी सैन्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून (India Attack On […]
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये
Free Hotels For Tourist After Indian Army Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 10 मेपर्यंत राहता येणार मोफत ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमान […]