- Home »
- Passport
Passport
मोदी सरकारकडून पासपोर्ट शुल्कात वाढ; पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्पष्ट करताच मोठा निर्णय
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की पासपोर्ट हे प्रामुख्याने प्रवासाचे दस्तऐवज आहेत, भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाहीत.
पासपोर्ट नाही, मग भारतीय नागरिक म्हणून ओळख सिद्ध करणारे दस्तऐवज कोणते?
Indian Citizenship Document : पासपोर्ट भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही असं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
पासपोर्ट सेवा दिनी केंद्राचा मोठा खुलासा; पासपोर्ट हा केवळ प्रवासाचा दस्तऐवज, नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट हा मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केला जाणारा अधिकृत प्रवासी दस्तऐवज आहे.
Indian Passport : नवीन वर्षाच्या आधी भारतीय पासपोर्टला मोठा धक्का ; रँकिंगमध्ये 85 व्या स्थानावर घसरले
Indian Passport : भारतीय पासपोर्टला नवीन वर्षाच्या आधी मोठा धक्का बसला आहे. भारतीय पासपोर्ट 2025 मध्ये 80 व्या स्थानावरुन 85 व्या स्थानावर
तेव्हा पोलिसांवर कुणाचा दबाव होता ? घायवळ प्रकरणात फडणवीसांचे बोट रोहित पवारांकडे
Devendra Fadanvis-. तेव्हा कुणाचा दबाव होता. निवडणुकीत त्याने कुणाचे काम केले होते. कुणाचा आशीर्वाद होता हे सगळे समोर यायला हवे
तक्रारींवर थेट उपाय! RPO पुणेचं ओपन हाऊस बनलं नागरिकांचं व्यासपीठ
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), मुंढवा येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सुचना जाणून घेण्यासाठी ‘ओपन हाऊस’ सत्राचं आयोजन करण्यात आलं.
प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांकडून जप्त; देशातच असल्यावर शिक्कामोर्तब
Prashant Koratkar चा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी जप्त केला आहे. कोरटकरच्या पत्नीनेच हा पासपोर्ट पोलिसांना सुपूर्द केला
Explainer : देशाचा पासपोर्ट कसा होतो स्ट्राँग? कुणाला मिळतो फायदा; भारताला बसलाय फटका..
हेन्ले ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाच अंकांनी घसरली आहे. तर सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वाधिक मजबूत दाखवण्यात आला आहे.
मोठी बातमी! संपूर्ण देशात 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा ठप्प राहणार, ‘हे’ आहे कारण
Passport Appointment : जर तुम्ही देखील नवीन पासपोर्ट काढण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. समोर आलेल्या
भारतीयांना विदेशाची भुरळ! एकाच वर्षात भारतीयांची संख्या दुप्पट, गुजरात अव्वल
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.