भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
PM Narendra Modi: भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात.
Caste census : देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाचा कॉंग्रेसवर मोठा परिणाम होणार आहे.
देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (30 एप्रिल) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिल्याने पाकिस्तानसह चीनला चांगलीच धास्ती लागलीयं.
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शुक्रवारी टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना (Elon Musk) फोन केला.