इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
PM Narendra Modi: भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात.
Caste census : देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाचा कॉंग्रेसवर मोठा परिणाम होणार आहे.
देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (30 एप्रिल) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.