- Home »
- PM Narendra Modi
PM Narendra Modi
युद्धविराम झाला अन् काँग्रेसला सापडली नवी स्ट्रॅटेजी; 2016, 2019 मध्ये दडलीय खरी कहाणी..
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव; ‘त्या’ दोन घटनांनी चित्रच पालटलं
भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही.
भारत आणि अमेरिकेत काय सौदा झाला?, संजय राऊतांचा थेट सवाल
आपण पाकिस्तानसमोर झुकलो नाही तर अमेरिकेसमोर झुकलो. ट्रम्प यांना सरपंच म्हणून नेमलं नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार मोदींनी कसा काय दिला?
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…; शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर रोहित पवारांची पोस्ट
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं…
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
‘Operation Sindoor’मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा खात्मा
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
