Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकार (Maratha Reservation) कोंडीत सापडले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले असून या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाच्या बाबतीत लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुध्दा […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं भाकित (Maharashtra Politics) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पुढील 30 दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार असून पुन्हा ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या आधीच होईल. काँग्रेसही (Congress) फुटेल. या सगळ्या घडामोडी राम मंदिर सोहळ्याआधी किंवा नंतर घडतील, असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला […]
Sanjay Raut : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून पहिली ठिणगी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टाकली आहे. टेस्ला, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे 17 प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातला गेले. हे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले. याला दरोडेखोरी […]
Devendra Fadnavis : शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दुसरीकडे वर्षभरानंतर अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. सरकार व्यवस्थित चाललं असताना अजितदादांना सामावून घेण्याची काहीच गरज नव्हती असा सूर त्यावेळी होता. शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) अगदी जवळ आलेल्या असताना भाजपने […]
Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडी (INDIA Alliacne) म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत, अशी टीका मंत्री विखे पाटील होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तान मंत्री विखे पाटील अकोल्यात […]
Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांची […]
Vijay Wadettiwar : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची तयारी राजकारणी मंडळींनी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत विधान करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य त्यांनी केले […]
Hasan Mushrif Criticized Amol Kolhe : लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिरुर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादात आता वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ […]
Sanjay Raut: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा देशाचा नव्हे तर भाजपाचा राजकीय सोहळा आहे. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का, […]
Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday […]