Nanded Rain Alert : राज्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. राज्यातील अनेक गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे
भारतीय हवामान विभागाने गंभीर इशारा देत पुढील 25 तास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.