राज ठाकरेंनी आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.
काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
महायुती आणि मविआत मनसेच्या एका मतासाठी रस्सीखेच सुरू असून दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी मनसेशी संपर्क केलाय.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे राज ठाकरे यांनी बेधडक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याला शरद पवारांनी मोजक्यात शब्दात प्रत्युत्तर दिलं.
Raj Thackeray यांनी पुणे अपघातात प्रकरणी पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला निबंधाची शिक्षा दिल्याने न्यायाधिशांवरही ताशेरे ओढले.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.