आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.
धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात सोयाबीनचा तुटवडा निर्माण
सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब
धाराशिव-तुळजापूर या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगात सुरू आहे. ३० किलोमीटर अंतराच्या या
धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री
सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले
आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने काम करणारा
तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडे आपण