टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केल्या गेलं.
Team India Victory Parade : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
Ayushmann Khurrana On T20 World Cup win: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे.
मागील सहा महिने माझ्यासाठी खूप खराब गेले. हा काळ मी कसा व्यतित केला ते सांगू शकत नाही. मला रडायचं होतं पण रडलो नाही.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
IND vs SA Live : आज बार्बाडोस येथे T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Live) यांच्यात