- Home »
- Sangli Lok sabha
Sangli Lok sabha
“सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम केलं नाही”; पवारांनंतर राऊतांचाही आघाडीत मिठाचा खडा!
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
पाटील-कदम जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात.. सांगलीतील सत्काराआधीच ‘रोडमॅप’ क्लिअर
सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.
काँग्रेस नेत्यांची झालेली एकजूट काहीजणांना बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
“सांगलीत माझ्याबाबत गैरसमज पसरले पण, आम्ही..” जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.
‘माझा विशालला शब्द, खासदारकीला आडवा येणार नाही’; ‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल
Amit Shah Sangli Speech : सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर
विश्वजीत कदमसाठी पहिल्याच दिवशी सांगली सोडली असती -उद्धव ठाकरे
सांगील लोकसभेसाठी काँग्रेसकडून विश्वजीत पाटील उमेदवार पाटील असते तर पहिल्या दिवशीच मी जागा सोडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.
13-14 जागा मिळवतानाच माझ्या नाकीनऊ, मी कशाला..; सांगलीच्या जागेवरून होणाऱ्या आरोपांवर जयंत पाटील काय म्हणाले?
गलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटीलच (Jayant Patil) कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर आता जयंत पाटलांनी भाष्य केलं.
चंद्रहार पाटलांना नवखा म्हणणाऱ्यांना पवारांच उत्तर! म्हणाले, सांगलीला पैलवान खासदार होता
सांगली लोकसभेचे महाविकास आघआडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी जुनी आठवण सांगितली.
‘सांगली’च्या ‘खेळी’चे खलनायक जयंत पाटील’; माजी आमदार जगतापांचा गंभीर आरोप
गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली.
