- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
तू राहशील किंवा मी राहिलवर ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले मी ढेकणांना आव्हान देत नाही
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली.
कुछ कुत्ते हमारे उपर भौंकते हैं, हम मैदान में आ कर ठोकते है; संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका
आम्हाला कितीली अडवण्याचा, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढणार, अशा परिस्थितीत आमचा नेता हसतो अस म्हणत संजय राऊतांची भाजपवर टीका.
आपल्याला जिंकण्याची सवय आहेच; मात्र, शिवसेनेतून फुटलेले गद्दार गाडून निवडून यायचय -अंबादास दानवे
शिवसेनेला निवडून येण्याची सवय आहेच. मात्र, आपल्यातून गेलेल्या गद्दारांना गाडून निवडून येण महत्वाचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.
आमदारांवर हल्ले, राऊत संतापले; म्हणाले, ‘हे सरकार एक टोळीच अन् प्रमुख दिल्लीत..,’
हे सरकार म्हणजे एक टोळी असून टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर संताप व्यक्त केलायं. दरम्यान, राज्यातील आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर संजय राऊत बोलत होते.
अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र
Sanjay Raut यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.
प्रसिद्धी मोहिम! ठाकरेंनीही 700 कोटी खर्च केले, विरोधकांच्या टीकेवर बावनकुळे कडाडले…
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर 700 कोटी रुपये खर्च केले असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय.
नाव माहित नसलेल्यांना ‘भारतरत्न’, पण सावरकरांना नाही; संजय राऊतांची टीकेची तोफ
नावं माहित नसलेल्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलायं, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला नाही, या शब्दांत संजय राऊतांनी टीकेची तोफ डागलीयं.
‘राज ठाकरेंची नुकतीच भारतात एन्ट्री; त्यांना सेटल व्हायला वेळ लागेल’
काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
मविआकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी, ठाकरे, पटोले की नवीन चेहऱ्याची होणार एंट्री?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मिळालेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत
