Sanjay Raut यांची पत्रकार परिषदेनंतर प्रकृती बिघडलेली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.
या बैठकीत नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी संजय राऊत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे कार्यक्रमातन बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विकासावर एकही शब्द न बोलता माझे हजार रूपये वाचवले त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी काल (दि.3) आभार मानले होते.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये मध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं, हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे.
जी पाकिस्तानची भूमिका आहे. जी भूमिका हिरव्या पाकड्यांची आहे तीच भूमिका संजय राऊत यांची आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.