Bangladesh Prime Minister Sheikh Hasina यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण ज्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावली ते प्रकरण नेमकं काय?
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीनाविरुद्ध निकाल दिला आहे. न्यायालयाने जुलैच्या उठावामध्ये हसीनाला दोषी ठरवले आहे आणि तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना विरोधात 1400 लोकांच्या हत्या करण्याच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली.
तख्तापालट नंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. देशात एका खास गटाने सत्ता उलटण्यासाठी हिंसाचार घडवून
बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी काल युनूस यांची भेट घेतली. डिसेंबर 2025 पर्यंत देशात निवडणुका घ्या अशी मागणीही केली.
Gautam Adani : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे गौतम अदानीच्या (Gautam Adani) पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सातशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला शेख हसिना आणि 45 जण जबाबदार आहेत
बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योग आहे. देशातील हिंसाचाराचे चटके या उद्योगाला बसले आहेत.
भारताशेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आणि बांग्लादेशात सत्तापालट होऊन अशांतता निर्माण झाली आहे.