- Home »
- Shivsena
Shivsena
Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?
शिवसेना कोणाची आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सलग सुनावणीतील तीन दिवस युक्तिवाद झाला. पण अजूनही फक्त ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला पण अजूनही ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुढील वेळी […]
Aditya Thackeray : चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आलं नाही
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धनुष्यबाण आणि पक्ष नावाबाबत गांभीर्यानं सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission)जो निर्णय आला त्याला आम्ही चॅलेंज केलंय. आम्हाला वाटतं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज (Compromise) झालेलं आहे. ही लढाई फक्त आता शिवसेनेची नाही तर संविधानाला (Constitution) सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा झालाय. लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं ठाकरे […]
Uddhav Thackeray म्हणतात… निवडणूक आयोगाविरोधात देशभर रान पेटणार!
मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ इतर पक्षांवरही येण्याची शक्यता असून पक्षही संपवतील की काय, अशी भीती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि […]
Thackeray आणि Shinde यांना एकाच वेळी शुभेच्छा का दिल्या? पंकजा मुंडे म्हणतात…
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नुकतेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह असे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या टोकाला गेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये सध्या प्रचंड घमासान सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच आयोगाने निर्णय घेतला आहे. […]
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला व्हिप लागणार का? घटनातज्ज्ञ काय म्हणतात…
पुणे : राज्यात ठाकरे-शिंदे गटाचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. याची सुनावणी सुरु असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात एकनाथ शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी जर व्हिप बजावला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील आमदारांना तो लागू होईल […]
Udhav Thackeray : निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले, शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही
मुंबई : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही. कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले. त्यानुसार त्यांना आणि आम्हाला वेगवेगळं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. पण मूळ नाव आणि चिन्हाचा निर्णय बाकी होता. आता त्यांनी त्या गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. […]
Uddhav Thackeray : निवडणूक आयोग बरखास्त करा, तिथेही निवडणुका घ्या; उद्धव ठाकरे कडाडले..
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे. तो अत्यंत अयोग्य आहे. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. घटनेच्या क्रमाने निकाल देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगच बरखास्त करावा. निवडणूक प्रक्रियेनुसार तिथेही निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. हा सरळसरळ आमच्यावर […]
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच; सलग सुनावणी होणार
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud)यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)घटनापीठासमोर सुनावणी मागे तीन दिवस सलग सुरु राहिली. आत्ता सलग तीन दिवस सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) मागील आठवड्यात सलग तीन दिवस […]
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस होणार!
पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठासमोरच होणार आहे. तसेच सलग तीन दिवस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आता […]
भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.., Uddhav Thackeray यांचा घणाघात
मुंबई : मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, मला काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपनेच प्रवृत्त केल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारसर राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे बोलताना म्हणाले, सध्या हिंदुत्ववादावरुन लोकांना मुर्ख […]