- Home »
- Shivsena
Shivsena
मावळात बारणेंविरोधातील उमेदवार ठरला? अजितदादा समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवबंधन बांधून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य प्रवक्ते संजय राऊत, आमदार सचिन अहिर, पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ कामगार नेते एकनाथ पवार (Eknath Pawar) उपस्थित होते. […]
जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत घमासान! वादात आता मिलिंद देवरांचीही उडी…
Milind Devra On Sanjay Raut : देशात पुढील काही दिवसांत आगामी लोकसभा होऊ घातल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील दोन पक्षामध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून 23 जागांवर दावा ठोकण्यात आलायं तर या दाव्याला काँग्रेस नेत्यांकडून विरोध होताना दिसत […]
Eknath Shinde अन् राज ठाकरे एकत्र येणार; संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात तर फेब्रुवारीमध्ये त्यांची युती होऊ शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी हा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तावडेंचं प्लॅनिंग, फडणवीसांच्या […]
‘तुम्ही अयोध्येला आले किंवा नाही काही फरक पडणार नाही’, विखेंचा ठाकरेंवर निशाणा
Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Shri Ram Mandir) सोहळा हा नवं वर्षात पार पडणार आहे. (Ayodhya) यासाठी देशभरातून नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधान […]
राम मंदिर लोकार्पणाला गिरीश महाजन जाणार का? ठाकरे गटाचा खोचक सवाल
Sachin Ahir अयोद्धेतील राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण दिलं जाणार आहे. सरकारच्या दृष्टीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे व्हीव्हीआयपी नसतील त्यामुळे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नसल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरुन आता ठाकरे गटाकडून परखड शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर […]
राम मंदिर सोहळ्याचं पॉलिटिक्स! राजना निमंत्रण, उद्धव ठाकरेंना फुली; महाजनांनी सांगितलं कारण
Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून […]
‘फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती; राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ होणार’
Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही […]
सत्ता गेल्याने तो वेडा झालाय; उद्धव ठाकरेंवर बोलताना राणेंचा संयम सुटला !
Narayan Rane on Uddhav Thackeray मुंबईः केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करतात.आजही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हा वेडा झाला आहे, अशी एकेरी भाषा राणे यांनी वापरली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, भाजपची सत्ता देशात आल्यानंतर […]
कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
Sanjay Raut On ABP C Voter Survey : जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी 45 जागांची भाषा करावी हे हास्यास्पद असून, 45 जागा जिंकण्याचा दावा अशापक्षांनी बाजूला ठेवावा असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. एबीपी आणि सी व्होटर सर्व्हेच्या आखडेवारीनंतर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर ही जिव्हारी लागणारी टीका केली आहे. […]
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
मुंबईः मीरा-भाईंदर येथे उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे पंतप्रधान म्हणतात. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]