- Home »
- Students
Students
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण
स्वतःच्या पुस्तक प्रकाशनासाठी नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित न करता आपल्या विद्यार्थ्यांनाच पाहुणे म्हणून आमंत्रित केले.
TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सरन्यायाधीश सूर्यकांत
टीसने याबाबत शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात TISS प्रशासनाने स्पष्ट समारंभाबाबत स्पष्टीकरण दिले.
परीक्षा, स्पर्धा आणि नैराश्याचा विळखा; 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढलेल्या विद्यार्थी आत्महत्यांनी वाढवली चिंता
विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे देशाच्या परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबतची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
सीजेपी पार्टीच्या मोठ्या यशानंतर आता सोशल मीडियावर ‘E20’चा धुमाकुळ, केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी. विविध इंधन मिश्रणांचे फायदे आणि तोटे याबाबतची माहिती द्यावी.
विद्यार्थ्यांच्या एकजुटीने सत्तेचा अहंकार मोडला; पुढील लढ्यांसाठीही सज्ज राहा – रोहित पवार
लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात कोणतीही कृती झाली, तर नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून आवाज उठवावा.
ठाकरे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करत होते; मुंबईतील विद्यार्थी मोर्चावरून सदावर्तेंची ठाकरेंवर टीका
ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.
मोठी बातमी! मोदी सरकारचा मोठा निर्णय, NTA’चे तब्बल 47 अधिकारी बडतर्फ
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.
व्हायरल पत्र बनावट; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा
या पत्रातील दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही.
मोठी बातमी! पंतप्रधान निवास्थानासमोरून आंदोलन करताना राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशभरात वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.