- Home »
- Supriya Sule
Supriya Sule
‘तुम्ही कधी उठतात, हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम कारण …’, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं
Supriya Sule On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांनी घोषित केलेल्या लाडकी
Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…
भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात संग्राम थोपटे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार?
भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेंचे डोक्यावर पदर घेऊन भाषण, पाहा फोटो…
Maharashtra Bandh Sharad Pawar Supriya Sule Protest: बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.
इतकं असंवेदनशील सरकार कधीच पाहिलं नाही; भर पावसात सुप्रिया सुळे कडाडल्या..
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास प्रशांत जगताप मंत्री होणार? सुप्रिया सुळे मंचावरून थेट बोलल्या
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंचावर बसलेल्यापैकी मंत्री होणार, असं थेट विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.
सुप्रिया सुळे यांची थेट गृहमंत्र्यांकडे मोठी विनंती; म्हणाल्या, ‘माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था…’
Supriya Sule: या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे.
धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.
Vidhansabha Election : सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढं ढकलतंय…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.
भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांचा स्टाईल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल….
दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायेच आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल- सुळे
राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा; शरद पवारांना कोणत्या संकटाची चाहुल…
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
