बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे.
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
नितीशचे वडील मुत्याला रेड्डी भारतीय क्रिकेटचे धुरंधर फलंदाज सुनील गावसकर यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत.
मेलबर्न कसोटी सामन्यात नीतीश कुमार रेड्डीने शतक करताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यातील वादाचीच जास्त चर्चा होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे सुरू असलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार खेळ करत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा अख्खा संघ फक्त 174 धावांत ऑल आऊट झाला.