मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे (Ramdas Kamble) यांनीही आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला.
ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास ते मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकतील, असा अंदाज आहे
Sangram Jagtap यांचे नाव न घेता ठाकरेंचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर मनपातील कोट्यवधींच्या भ्रष्टावरून टीका केली.
ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते आज बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही.
Sanjay Raut यांनी अहिल्यानगर मनपात तब्बल 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांना टोला देखील लगावला.
Sanjay Raut यांनी सभागृहामध्ये सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत करण्यात आलेल्या राऊतांवरील टीपण्णीवरू फडणवीसांना टोला लगावला आहे.
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.