Navnath Ban यांनी मोदीच्या वाढदिवशीच मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना घडली. या प्रकरणाचा बोलविता धनी समोर यावे. अशी मागणी त्यांनी केली.
Meenatai Thackeray यांच्या पुतळ्यावर अज्ञातांकडून लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Dasara Melava उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाली आहे.
एकनाथ शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीमध्ये उबाठाला मोठा झटका दिलाय. शिंदेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत 3 माजी नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,
उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे (Ramdas Kamble) यांनीही आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला.
ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास ते मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकतील, असा अंदाज आहे
Sangram Jagtap यांचे नाव न घेता ठाकरेंचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर मनपातील कोट्यवधींच्या भ्रष्टावरून टीका केली.
ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते आज बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही.