Sangram Jagtap यांचे नाव न घेता ठाकरेंचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर मनपातील कोट्यवधींच्या भ्रष्टावरून टीका केली.
ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते आज बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही.
Sanjay Raut यांनी अहिल्यानगर मनपात तब्बल 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांना टोला देखील लगावला.
Sanjay Raut यांनी सभागृहामध्ये सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत करण्यात आलेल्या राऊतांवरील टीपण्णीवरू फडणवीसांना टोला लगावला आहे.
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. यासाठी आम्ही सकारात्मक, अनिल परब यांचे मोठे विधान.
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनीही भूमिका मांडली आहे. वास्तव मे ट्रूथ या यू-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) युतीबाबत भाष्य केले आहे. राज […]
Sanjay Raut यांनी शिवसैनिकांना संबोधनपर भाषण दिलं त्यावेळी त्यांनी भाजप तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस टीकास्त्र सोडलं
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.