शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र येण्यासारखं काही नव्हते, काँग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते - मुनगंटीवार
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]
संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.
ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.
समोर फडणवीस असले तरी तुम्ही वीस आहात, तुम्ही त्यांना पुरून उरा, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.
ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी